महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विद्यापीठाचे उपकेंद्र/नवीन शासकीय मराठी महाविद्यालय लवकर स्थापन करण्यात येणार आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, कोल्हापूर जिल्हाधिकारी...
गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील दोन रुग्णांसह राज्यात नव्याने एकूण 947 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 30 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची...
प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गेल्या 3 जून रोजी बेळगावातील राज्यस्तरीय कार्यालये महिन्याभरात सुवर्ण विधानसौधमध्ये हलविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज मंगळवार दि. 30 जून रोजी तशा 24 कार्यालयांची यादी तयार करण्यात आली असून...
बीम्स हॉस्पिटलमधील नूतन कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचे उद्घाटन करून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर के. यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली.
शहरातील बीम्स हॉस्पिटलमध्ये नव्याने स्थापण्यात आलेल्या कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचा अर्थात...
नूतन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.सेवा निवृत्त झालेले मावळते जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी हिरेमठ यांना पदभार सोपवला.
बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा आणि संवेदनशील जिल्हा आहे मी बेळगाव जिल्ह्याचा आहे त्यामुळे मला काम...
देशभरातील लाॅक डाऊन शिथील करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने अनलॉक -1 नंतर आता अनलॉक -2 च्या टप्प्या अंतर्गत नवीन नियमावली सोमवारी जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार 31 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉक डाऊन लागू...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि शासनाचा आदेशावरून यंदाची आषाढी एकादशीची पंढरपूर वारी रद्द झाली असली तरी "ठाईस बैसोनी कराये चित्त आवडी अनंत आळवावा..." असे संत श्री ज्ञानेश्वरांनी म्हंटल्याप्रमाणे वारकरी मंडळींनी आपापल्या घरात राहून पांडुरंगाला आळवावे, असे आवाहन...
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील जनता कुरीतल्या दाण्या बरोबर मराठीपण पेरत असते. संघर्ष त्यांना नवा नाही.. निसर्गाशी झुंजता झुंजता कर्नाटक शासनाशी त्यांची लढत चालूच असते. त्यांचा श्वास मराठी आहे, ध्यास मराठी आहे, हव्यास ही मराठीच आहे !
मराठीच्या संघर्षातील लढ्याचा भाग...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कार 29 जून पासून दररोज रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी संचार बंदी लागू केली आहे. या संचार बंदीचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला असून बेळगाव मार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या रात्रीच्या वेळीच बेळगावात येत असल्यामुळे...
स्मार्ट सिटी योजना ही केंद्र सरकारने आणि पंतप्रधान मोदीजी यांनी शहरांचा विकास करण्यासाठी निश्चित केली. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव टोपन्नावर यांनी केली आहे.
पावसाळ्याआधी रस्ते होते ते...