शिवसेनेमुळे उंचावल्या सीमावासीयांच्या अपेक्षा
शिवसेना स्थापनेपासूनच मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी लढत आले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून लढे दिले.मराठी माणसात स्वाभिमान निर्माण करण्याचे कार्य शिवसेनेने केले हे कोणीही...
बेळगावात आणखी किती हनी ट्रॅप?
बेळगाव शहर हे सुसंस्कृत लोकांचे गाव म्हणून ओळखले जाते पण या सुसंस्कृत पणाला अलीकडे घडलेल्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे धक्का लागला आहे.काही दिवसां पूर्वीच तीन...
ट्रबलशुटर आयुबखान…
संकटात सापडलेले पक्षी,प्राणी,माणसे यांची सुटका करून त्यांना जीवनदान देणाऱ्या गोकाकच्या आयुब खान म्हणजे संकटात सापडलेल्या व्यक्ती,प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी देवदूतच आहे म्हणावे लागेल.गोकाकमधील 47...
स्मार्ट सिटीच्या विद्रूप विकासाला सलाम
मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीत आपल्या बेळगाव शहराचा समाविष्ट झालं असे भासणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याने बेळगाव शहराची पुरती वाट लावली आहे. विविध भागातील रस्ते...
अनाथ प्राण्यांचे नाथ
रस्त्याच्या कडेला वेदनेने तळमळत असलेल्या जखमी कुत्र्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोन दिवस यातना सहन करायला लागलेल्या कुत्र्याला शेवटी प्राणिप्रेमींनी तेथून उचलून त्याला जीवनदान दिले.
पुणे बंगलोर...
असंविधानिक शब्दात टीका करणे आले युवकाला अंगलट
आपल्या भारतीय संविधानाने सरकार प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका करण्याचा त्यांच्या चुका दाखवून देण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे कोणत्याही माध्यमातून आपण संबंधित व्यक्तींवर टीका करू...
बेळगावच्या दोन लेकी बनल्या आर्मी पोलीस
बेळगावच्या दोन तरुणींची सैन्य दलात महिला आर्मी पोलीस म्हणून निवड झाली आहे.या निवडीवरून बेळगावच्या तरुणी देखील सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध...
1956 पासून काळा दिन तर 1963पासून राज्योत्सव
1 नोव्हेंबर 1956 पासून सीमाभागात हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो. केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना म्हणून बेळगाव सीमाभाग म्हैसूर राज्यात अन्याय डांबण्यात आला....
‘या..पाखरानों परत फिरारे’
मार खाताना कळवळून आलेले अश्रुंचे उमाळे,गालावरून ओघळत असतानाही शेतवाडीत राबून घट्टे पडलेल्या हातावर पडणाऱ्या काठ्या झेलतानाही, अंगावरील साधा भोळ्या,कधी फाटलेल्या कपड्याचीही तमा न बाळगता,रणरणत्या...
फक्त गच्चीत गॅलरीत कडेला उभारुन पाहू नका…सामील व्हा!!!
'शिवाजी जन्मले पाहिजेत....पण शेजारच्या घरात' असं बहुजनांच्या संघर्षाच्या स्थितीबाबत म्हटलं जातं.छत्रपतींचा संघर्षाचा वारसा सांगणाऱ्या मराठी बांधवांना मराठी अस्मिता समजावून सांगण्याची वेळ यावी लागते, हा...