Friday, April 26, 2024

/

बलात्कारीना शासन करा

 belgaum

Candleआज बेळगावच्या नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून पीडित बलात्कारितांना न्याय मिळवून द्यावे असे केंद्र सरकारकडे मागणी केली.

कीतूर चनमा सर्कल येथून सुरवात करून किल्ला तलाव पर्यंत ही रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध संघ संस्था आणि संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
बलात्कार हा स्त्रीच्या अब्रू आणि इज्जतीवर हल्ला आहे. अल्पवयीन मुलींवर असे प्रकार करून आपली हवस मिटवून घेणारे लोक विकृत असतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, बलात्कारी व्यक्तींसाठी कठोर कायदे करा अशी मागणी या मेणबत्ती मोर्चाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.