Monday, May 6, 2024

/

सीमा प्रश्नावरील कवितेची बडोदा साहित्य संमेलनात निवड

 belgaum

बडोदे, गुजरात येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित  केलेल्या “कविकट्टा” या काव्यमंचासाठी कुद्रेमानी येथील रवी पाटील यांनी सीमा प्रश्नावर लिहिलेल्या कवितेची निवड करण्यात आली आहे.RAvi Patil KUdremani रवी पाटील यांंनी ‘लढा’ ही कविता ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ” संयोजन समिती कडे लिहून पाठवली होती त्याची निवड करण्यात आली आहे.

सदर कविता दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी, सकाळी १०.३० ते ११.३०  या वेळेत सादर करण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे अस देखील संयोजन समितीच्या वतीने प्रसाद देशपांडे,राजन लाखे,चंद्रकांत धाडणकर यांनी केलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.