Sunday, April 28, 2024

/

कंग्राळीत सीमा सत्याग्रहींचा सत्कार

 belgaum

सीमा प्रश्न सोडवण्यासाठी बेळगावातील सत्याग्रहींनी जीवाची परवा न करता जो लढा दिला त्याला तोड नाही याचा आदर्श आजच्या तरुणांनी घेऊन लढा हाती घ्यावा असे आवाहन वकील सुधीर चव्हाण यांनी केले . ते कंग्राळी बी के येथे सीमा सत्याग्रहींच्या सत्कार समारंभात बोलत होते . यावेळी वकील शाम पाटील ,एम जी पाटील , बी डी मोहंनगेकर, तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री,बी बी देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमा सत्याग्रही एस बी पाटील गुरुजी होते. यावेळी खालील सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला

mes

कंग्राळी बी
के तमाँन्ना पाटील –
कंग्राळी खुर्द
शिवाजी बेन्नाळकर, मारुती जाधव, शिवाजी जोतिबा पाटील, पांडू मेघो निलजकर, चांगो नारायण पाटील, कल्लापा गणपत पाटील , यशवंत कल्लापा बाळेकुंद्री, विमल केदारी पाटील ,
जाफरवाडी – शिवाजी नारायण कटाबळे ,
कडोली- कल्लापा पुन्नापा कालकुंद्रीकर, ईश्वर बाळाप्पा पाटील, मारुती निंगाप्पा पाटील, नारायण यल्लापा चौगुले, ईश्वर सिद्धाप्पा चौगुले, मारुती इराप्पा मारिहाळकर, कल्लापा भारमानी धामणेकर, लक्ष्मण सुब्राव पाटील,
हंदिगनूर – निंगोजी हुद्दार
होनगा – विठ्ठल धनाप्पा धुडूम , केदारी पांडुरंग उचूकर , लक्ष्मण सिद्राय भातकांडे, रुक्माना संतू शिंदोळकर, मार्तंड यल्लपा हुंदरे, वामन लक्ष्मण आनंदाचे ,
काकती – बाबू सिद्धाप्पा कोळी
गौडवाड – बसवंत कोमनना मोदगेकर , रुद्राप्पा पुन्नापा पोवार

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.