आत्महत्त्या करण्यामागे माणसाचे नैराश्य कारणीभूत आहे आजची पिढी खूप संवेदनशील आहे कुणी काहीही बोलले परीक्षेत यश अपयश आले तर आत्महत्त्या करत आहेत. अस मत जेष्ठ लेखिका डॉ सोनाली शाह सरनोबत यांनी काढले आहेत.
गेल्या दोन दिवसात शहरात 3 आत्महत्त्या झाल्या आहेत या पाश्वभूमीवर नियती फौंडेशन आणि जायंटस सखी च्या वतीनं महिला विद्यालय मराठी शाळेत नो सुसाईड मिशन वर बोलताना व्यक्त केल्या आहेत.
ज्या आकांक्षाचे ज्या ध्येयाचे पंख घेऊन तुम्ही आकाशात विहार करत आहेत तिथे तुम्ही कसला टेन्शन घेत आहात असा प्रश्न करत परीक्षा एकदाचं असते आयुष्य दररोज असते .आई वडिलांनी मुलां बरोबर दुर्लक्ष न करता संवाद डायलॉग करत राहील पाहीजे.अस देखील त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखी च्या ज्योती अनगोळकर होत्या आरती शाह यांनी प्रास्तविक केलं.
यावेळी Namrata Mahagaokar
Manisha karekar
Snehal Chikkorde
Sulakshana Shinolkar
Suvarna Kale
Deepa Patil
Neeta Patil
Sheetal Patil
Chanda Chopade
Lata Kangralkar उपस्थित होत्या