कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय,च्या वतीने गावातील शाळेत पै.रवळनाथ श्रीधर कणबरकर याचा सन्मानकरण्यात
आला.रवळनाथ हा नुकताच हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन आला आहे.
बाबाभोलादास आखाड्यात दीड महिना सरावकेला सोनिपत खरकोदा येथील राष्ट्रीयपातळीवर कुस्तीकोच अशवनी दया यांच्याकडे त्याने...
अतिशय निष्ठेने पत्रकारितेचे व्रत हाती घेतल्याबद्दल तसेच समाजात कर्तुत्वाने यश साध्य करता येते हे दाखवून देत गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असल्याबद्दल अक्षता नाईक यांचा युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदर...
माध्यमांनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि वस्तुनिष्ठपणे कार्य करणे व समाजात विकासाला चालना देण्यासाठी काम गरजेचे आहे आहे असे मत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केले.
बेळगावात श्रमिक पत्रकार संघातर्फे रविवारी कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशन, बेंगलोर आणि जिल्हा शाखा,...
पुन्हा एकदा बेळगांव उद्यमबाग औद्योगिक परिसरात वीजनिर्मिती करणारी यंत्रणा दुरुस्तीसाठी आली आहे.वाफेवर चालणारी आणि विज निर्मिती करणारी मशीन (यंत्र) उद्यमबाग औद्योगिक परिसरात पुन्हा एकदा दुरुस्ती साठी आली आहे.
३००० के डब्लू प्रती तास वीज तयार करणारी मशीन बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रात...
सीमा भागांतील मराठी माणसाचा विस्कळीत पणामुळे केवळ बेळगावच नव्हे तर सांगली सातारा कोल्हापूर मध्येही अडचणी निर्माण होत आहेत यासाठी आगामी काळात कोणतीही निवडणूक सीमा भागात शिवसेना म्हणून लढवू असे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत.
कोल्हापूर मुक्कामी ते...
शहीद जवान प्रशांत जाधव याला बेळगाव विमान तळावर अभिवादन करण्यात आले.लडाखच्या तुर्तक सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील बसर्गे बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत शिवाजी जाधव (वय 27)हा शहीद झाला होता.
दरम्यान,शहिद जवान प्रशांत जाधव...
तुरमुरी येथील चोरी प्रकरणात, दोघा चोरट्यांना अटक
वडगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई- तुरमुरी गावात 8 एप्रिल रोजी झालेल्या चोरी प्रकरणात, वडगाव ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करून, त्यांची...
खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी 30 मे रोजी दुपारी 2 वाजता राजा शिव छत्रपती स्मारकातील माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण सभागृहात होणार आहे.
या बैठकीत हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे आगामी तालुका पंचायत जिल्हा पंचायत निवडणुका बाबत चर्चा करणे,मंत्री...