Saturday, May 4, 2024

/

खानापुरात दुहीचा फटका अंजलीताई विजयी

 belgaum

आमदार अरविंद पाटील आणि विलास बेळगावकर यांच्यात मत विभागणी झाल्याचा फटका खानापुरात समितीला बसला असून डॉ अंजलीताई निंबाळकर या सहा हजार मताच्या अंतरानी निवडून आल्या आहेत.

khanapur

विलास बेळगावकर यांना १७ हजार आणि अरविंद पाटील यान २६ हजार मते पडली दोघांच्या मत विभागणीचा नेमका फायदा कॉंग्रेसला झाला तर भाजपला देखील बंडखोरीमुळे नुकसान झाले आहे भाजपचे बंडखोर जोतीबा रेमाणी यांना दहा हजार तर अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना ३१ हजार मते मिळाली आहेत.अंजलीताई च्या माध्यमातून १९५६ नंतर कॉंग्रेसने पहिल्यांदाच खानापुरात एंट्री मारली आहे २००८ मध्ये भाजपने मारली होती

 belgaum

 

anjali

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.