Friday, March 29, 2024

/

जेवणावळीत फुलली चार हजार कार्यकर्त्यांची ’बाग’

 belgaum

एकीकडे बेळगावकर जनता तणावपूर्ण शांततेत असताना राजकीय मंडळी जेवणा वळीच्या फडात गुंतली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मागील 8 दिवस शहर जातीय दंगलीच्या छायेखाली धूमसुत असताना आतच कुठे शांत झाल आहे अस असताना राजकीय नेत्यांनी पार्ट्या आता तळगाळातील कार्यकर्त्यांना घेऊन आपले बेरजेचे गणित आखण्यास सुरवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून पार्टी विथ डिफरन्स असलेल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या ग्रामीण मधल्या नेत्यांने आज गणेश बाग येथे कार्यकर्त्यांची बाग फुलवीली होती.

पूर्वी मारुती रायाच्या नावाने जयघोष करत बेळगाव मध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केलेल्या या ग्रामीण मधील नेत्यांने आता उमेदवारी साठी बैठका बरोबरच मटणावळी वर सुद्दा जोर दिला आहे. गेली अनेक वर्ष या नेत्याने अशी वार्षिक मेजवानी आयोजित केली आहे.

 belgaum

सगळेच राजकीय पक्ष जेवणावळ देत असताना हे कस मागे असतील?पण बेळगाव live ला पडलेला हा प्रश्न आहे की स्वाभिमानी बेळगावकर मटणाचे 2 चूरे खाऊन आपली अस्मिता गहाण ठेवतील काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.