बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू वितरित करण्याचे पेव सर्वत्र फुटले आहे. बेळगावमधील कानाकोपऱ्यात अनेक सभा-समारंभ-मेळावे-कार्यक्रमांचे आयोजन करून भेटवस्तू वितरित करण्यात येत आहेत.
या प्रकारामुळे अनेकठिकाणी गोंधळ निर्माण होत असून सोमवारीच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेटवस्तू वितरण...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
रमाकांत कोंडुसकर यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी...
आयक्यूएअर या स्विस फर्मच्या काल मंगळवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार बेळगाव शहर 45.0 युजी/एम3 इतक्या पीएम 2.5 हवा गुणवत्ता वार्षिक सरासरीसह जगातील 7,323 शहरांमध्ये 159 व्या तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
काळजीची बाब ही आहे की आपल्या शहराच्या पीएम 2.5 सरासरीत...
बेळगाव लाईव्ह : रामदुर्ग तालुक्यातील बटकुर्की येथे बुधवारी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते हक्कपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अनेक कायदेशीर समस्या सोडवून लमाणी तांडा, गोल्लारहट्टी, कुरुबरहट्टी या गावांचे महसुली गावात रूपांतर झाले आहे....
बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून बेळगावमध्ये सुरु झालेल्या राजकारणात दोन राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या गलिच्छ राजकारणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने १९ मार्च रोजी राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. यासंदर्भात सीमाभागात होत...
येळ्ळूर येथील राजहंस गडावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी आज बुधवारी एपीएमसी मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रोख रकमेसह गुळ, बटाटे, रवा, कांदे वगैरे महाप्रसादाच्या साहित्याची भरीव देणगी दिली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने येत्या रविवार दि 19 मार्च...
बेळगाव लाईव्ह : राज्यात निवडणूक असो किंवा आणखीन कोणतेही कारण सातत्याने अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र राबविले जाते.
जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यासह अनेक अधिकाऱ्यांना बदली सत्राला सामोरे जावेच लागते. मात्र ग्रामपंचायतीतील पंचायत विकास अधिकारी या बदली सत्रातून वगळले जातात. याचे नेमके कारण...
बेळगाव लाईव्ह : ऋतुमानात होत असलेला बदल, उन्हाच्या वाढत्या झळा, वाढत्या उन्हामुळे धरणासह जलस्रोतांनी गाठलेला तळ, पाणीटंचाई या समस्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांना कोलमडलेल्या पाणी नियोजनाला तोंड द्यावे लागत आहे. अशातच बेळगावकरांना होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे सांसर्गिक आजार देखील बळावले...
प्रशासनातर्फे बेळगाव शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घेण्यासाठी 18004255656 हा नवा टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे.
शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी फक्त पाणीपुरवठ्याच्या बाबतीतच नाही तर अन्य नागरी समस्यांच्या तक्रारी आणि चौकशीसाठी 18004255656 या क्रमांकावर टोल फ्री सेवा उपलब्ध...
नळाच पाणी अर्धातास आणि जातं, विहिरीच पाणी आटत असल्याने तेही पुरत नाही, चार महिने झाले बोअर बंद, वेळोवेळी तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही, आता तर 10 दिवस पाणी नाही, ही परिस्थिती आहे रयत गल्ली वडगावची. त्यामुळे पाण्याअभावी सर्वजण...