केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्या आदेशावरून देशव्यापी लाॅक डाऊन मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून आज शनिवार दि. 30 मे 2020 रोजी नवी मार्गदर्शक सूची जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही परवानगी, मंजुरी अथवा परमिट विना नागरिकांना आणि मालवाहतूकीला मुक्तसंचाराची अनुमती असणार आहे....
शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव बेळगावात साजरा करण्यात येईल.असे महामंडळाचे सरचिटणीस हेमंत हावळ यांनी सांगितले.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण राज्यात नावलौकिक असलेला बेळगावचा ऐतिहासिक आणि...
115 वर्षाची भव्य परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळकांच्या पावन हस्ते स्थापन झालेल्या मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक या मंडळाने देशभरामध्ये कोरोनामुळे झालेल्या सामाजिक, आर्थिक व जीवित नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला...
देशातील चौथा लॉक डाऊन 31 मे रोजी संपणार असून पाचव्या लॉक डाऊनची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.
हा लॉक डाऊन जून 30 पर्यंत असणार आहे.या कालावधीत रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
.कंटेन्मेंट झोन वगळून...
संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी गुडशेडरोड, शास्त्रीनगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर कॉलनी मार्गे बळ्ळारी नाल्याला मिळालेल्या नाल्यातील गाळ पावसाळ्यापुर्वी काढण्याची जोरदार मागणी शास्त्रीनगरवासियांनी केली आहे.
शास्त्रीनगरवासियांतर्फे सदर मागणीचे निवेदन नुकतेच महापालिका उपायुक्त लक्ष्मी निप्पाणीकर यांना सादर करण्यात आले आहे. गुडशेडरोड, शास्त्रीनगर क्राॕस...
शनिवार 30 मे रोजीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावची 30 वर्षीय महाराष्ट्र रिटर्न महिला कोरोना पोजिटिव्ह आढळली आहे. बेळगावात रुग्ण संख्या 147 तर राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1922 झाली आहे.
गेल्या आठवडा भरा पासून दररोज राज्यातील रुग्ण संख्या 100 हुन अधिक...
कर्तव्य बजावताना शॉर्ट सर्किटमुळे शॉक लागल्याने हेस्कॉमच्या लाईनमन युवकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील अलारवाड गावात घडली आहे.शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून राचय्या केरीमठ असे या घटनेत मयत झालेल्या लाईनमन युवकाचे नाव आहे.
अलारवाड येथील आश्रय कॉलनी मध्ये...
कर्नाटक सरकारने जलसंपदा खात्यातील बारा इंजिनियरना 2 मार्च ते 20 मार्च दरम्यान न्यूझीलंड येथील ख्राईस्टचर्च येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते.लॉक डाऊनमुळे हे बारा जण तेथेच अडकून पडले आहेत.
7 जून रोजी ऑकलंड येथून एक विमान प्रवाशांना घेऊन भारतात येणार आहे.या विमानातून...
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित प्रवासी कर्नाटकात येत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ई -पास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना कांही दिवस कोगनोळी टोल नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असा सक्त आदेश शनिवारी राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.
गृहमंत्री बसवराज...
उमेश कत्ती यांची नाराजी हा भाजपचा अंतर्गत विषय आहे.भाजप पक्ष त्या बाबत निर्णय घेईल.भाजपमध्ये तीन गट आहेत.एक संघाचा,दुसरा जनता दलातून आलेला आणि तिसरा काँग्रेसमधून आलेला असे तीन गट आहेत.भाजप आमदारांना आमच्याकडे वळवण्यासाठी आमच्याकडे बँक बॅलन्स नाही असा बॉम्बही आमदार...