किल्ला तलावात न्यू गांधी नगर बेळगाव येथे राहणाऱ्या ऑटो चालक युवकाचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला आहे.
अस्लम छज्जु वय ३५ रा.चौथी गल्ली न्यू गांधी नगर बेळगाव असे मयत ऑटो चालकाचे नाव आहे. अस्लम याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? किल्ला तलावात...
बेळगावचे सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल अग्निवीर वायू सैनिकांच्या पहिला तुकडीला प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाले असून आज रविवारी सर्व प्रशिक्षणार्थी अग्नीवीर वायू सैनिक एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.
संरक्षण दलातील सेवेसाठी केंद्र सरकारने अलीकडेच अग्नीवीर ही युवकांसाठीची विशेष योजना...
बहुजन समाजातील प्रेरक श्रमदाते *कै. एम डी चौगुले प्रतिष्ठान मण्णूर तालुका बेळगाव* यांच्या विद्यमाने गेली सात वर्षे चालू असलेली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रित व्याख्यान मालेला येथील मण्णूर हायस्कूल मण्णूरच्या सभागृहात मराठी विषयाच्या सी वाय पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रारंभ...
बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या धार्मिक वातावरणात ख्रिसमस सण उत्साहात साजरा केला.
गेल्या तीन वर्षातील कोरोना प्रादुर्भावाच्या निर्बंधामुळे सर्वच सणवार साध्या पद्धतीने घरापुरते मर्यादित साजरे करण्यात आले होते. मात्र यंदा तशी परिस्थिती नसल्यामुळे सर्व ख्रिश्चन बांधवांनी शनिवारी मध्यरात्रीपासून...
बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यातर्फे येत्या मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील, समाजवादी कार्यकर्ते व बेळगाव शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष...
सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या भाविकांना यंदा फेस मास्कची सक्ती असणार असून याबाबतचा मौखिक आदेश सौंदत्ती मंदिर प्रशासनाला प्राप्त झाला असला तरी आदेशाच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी लेखी आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.
सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची मुख्य यात्रा येत्या 6 जानेवारी 2023...
बेळगाव जिल्ह्यातील 49 'क' प्रवर्ग मंदिरांवर प्रशासकीय कमिटी नेमून सदर मंदिरांवर शासकीय नियंत्रण ठेवण्याचा आदेश सरकारकडून बजावण्यात आला आहे.
दक्षिण काशी म्हणून सुपरिचित कपिलेश्वर मंदिरासह बेळगाव जिल्ह्यातील 49 'क' प्रवर्ग मंदिरांवर प्रशासकीय कमिटी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या...
कर्नाटक सरकारला इशारा देण्यासाठी 'महाराष्ट्र बंद' पुकारून कर्नाटकात काहीच परिणाम होणार नाही, उलट तेथील व्यापारांचे नुकसान होईल. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनेवरून नियुक्त सीमा सौहार्द समितीच्या चर्चेनंतर सीमाभागातील वातावरण निवळण्यास मदत होईल. मोर्चे, आंदोलनाद्वारे कर्नाटकला प्रतिउत्तर देऊन काहीही निष्पन्न होणार नाही....
कर्नाटक विधानसभेने बेळगाव सीमाप्रश्न विरोधी ठराव कर्नाटक विधिमंडळात मांडल्यानंतर, आता सोमवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेळगाव सीमाप्रश्नबद्दल ठराव मांडला जाणार आहे असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले...
बेळगाव लाईव्ह विशेष : केंद्र सरकारच्या भाषावार प्रांतरचनेनंतर कर्नाटकात खितपत पडलेल्या, अन्यायाच्या, अत्याचाराच्या आणि दडपशाहीच्या खाली वावरणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांच्या सीमाप्रश्नाच्या लढ्यात काही मानबिंदू ठरलेले आहेत. काळादिन असो किंवा काळ्यादिनी निघणारा विराट मोर्चा असो, सीमालढ्यासाठी कर्नाटकाच्या अन्यायाविरोधातील मोर्चे-आंदोलने असोत...