बेळगाव सीमाभागात भाषिक अल्पसंख्यांक हक्कांची तसेच सार्वजनिक आणि सरकारी फलकांच्या बाबतीत त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे सदर निवेदनाच्या प्रती पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनाही धाडण्यात येणार आहेत.
मध्यवर्ती महाराष्ट्र...
मांसाहाराची दुकाने बंद ठेवण्याची पूर्वसूचना देऊन देखील मंदिराच्या कळसारोहण कार्यक्रम आणि महाप्रसादाप्रसंगी चिकन दुकान खुले करणाऱ्या दुकानदारास संतप्त नागरिकांनी धारेवर धरून दुकान बंद पाडल्याची तसेच पोलिसात तक्रार नोंदविल्याची घटना आज यमुनापूर गावामध्ये घडली.
याबाबतची माहिती अशी की, शहरानजीकच्या यमनापूर गावातील...
आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी अवस्था होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
हे दोघांचे भांडण कोणाचे आणि तिसऱ्याचा लाभ कोणाचा होणार? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर आम्ही भाजप पक्षाबद्दल बोलतोय, विधानसभा निवडणुकीत भाजपची...
रब्बी हंगामात पेरणीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना डि-अमोनियम फॉस्फेट -डीएपी आणि म्युरिएट ऑफ पोटॅश -एमओपी च्या कमतरतेचा सामना करावा लागत असताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय खत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांची दिल्ली येथे भेट घेतली. कर्नाटकला...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने चांगल्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना सुरू केली आहे. साध्या मोटार वाहनासह घातक अपघातात अडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्यास आता 5 हजाराचे बक्षीस मिळणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ( " पुरस्कार देण्याच्या...
मूळचा खानापूर मात्र अलीकडे अझमनगर बेळगाव येथे राहणाऱ्या अरबाज मुल्ला या युवकाच्या प्रेमप्रकरणातून झालेल्या खुनाचा उलगडा झाला असून पोलिसांच्या विशेष तपास पथकाने खानापुरातील श्री राम सेना या हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुखांसह एकूण 10 जणांना अटक केली आहे.
खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वे...
रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून ई -केवायसी मोहीम सुरू करण्यात आली असून बेळगाव जिल्ह्यात गेल्या 5 ऑक्टोबरपर्यंत या मोहिमेअंतर्गत 87.01 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक काम रामदुर्ग व बेळगाव तालुक्यात पूर्ण झाले आहे.
अन्न...
सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका देवी अर्थात श्री यल्लम्मा दर्शन भाविकांसाठी खुले झाले असल्याने नवरात्र उत्सवानिमित्त वायव्य परिवहन महामंडळाने विशेष बससेवेची सोय करताना 40 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून दरवर्षी नवरात्र आणि श्री यल्लमा...
गेल्या पाच महिन्यापासून मयत व्यक्तीच्या नावावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न बेळगावात सुरू झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य आहे, येथे मृत व्यक्ति तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक महिने, अनेक वर्षे जिवंत राहते. याचा प्रत्यय सध्या बेळगावात येत आहे. कांही...
खानापूर येथे घडलेल्या अरबाज खून प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी दहा जणांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
त्या प्रकरणात चाळीसहून अधिक जणांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान 10 जणांनाअटक करण्यात आली असल्याची...