बेंगलोर येथे पदवी अभ्यासक्रमात बाबत झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे बेळगाव येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पवार यांनी देखील या बैठकीत उपस्थिती लावली होती.
पदवी शिक्षणासाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून यापुढील भाषा...
27 जून रोजी सीमाभागातल्या मराठी माणसाने जिल्हा प्रशासनाला आपली ताकद दाखवून देण्यासाठी आणि कायद्यानुसार मिळणारे हक्क मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
बुधवार दि 8 जून रोजी बेळगाव जवळील...
शारीरिक, मानसिक आणि भावनिक अत्याचार झालेल्या जगभरातील मुलांच्या वेदनांचा आदर करण्यासाठी 4 जून हा दिवस गांभीर्याने पाळला जातो. त्या अनुषंगाने जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) या संघटनेतर्फे गोल्याळी (ता. खानापूर, जि. बेळगाव) गावात विशेष उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमांतर्गत जायंट्स...
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक घेतली आहे.
बुधवारी मुंबई मुक्कामी तज्ञ समितीची बैठक झाली त्या बैठकीत सीमाप्रश्नाच्या खटल्यात ला चालना देण्यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.तब्बल दीड वर्षा...
स्वेच्छा स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आता लवकरच को -विन पोर्टलवर आपल्या नावाची नोंदणी करता येणार असून त्याद्वारे त्यांची मदत गरजू रुग्ण, त्यांच्या भागातील रक्तपेढ्या, आयोजित रक्तदान शिबिर आदिंना मिळू शकणार आहे.
स्वयंस्फूर्तीने स्वतःहून रक्तदान करून इतरांचे जीव वाचवणाऱ्या रक्तदात्यांचे आभार...
आपण एका जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणी राहत आहोत याची जाणीव ठेवा आणि निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा. आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या अभ्यासात रस घ्या, असे आवाहन पर्यावरणप्रेमी वनौषधी तज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
खानापूर तालुक्यातील जांबोटी हायस्कूल येथे 5...
गिंडे कॉलनी, नानावाडी येथील 'एमराल्ड' असे नामकरण असलेल्या एका अपार्टमेंटमधील रस्त्यावरून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत असून लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
गिंडे कॉलनी, नानावाडी येथे 'एमराल्ड' असे नांव असलेल्या निवासी...
*हिंडलगा हायस्कूल हिंडलगा, या शाळेमधूम 2000 - 01 साली दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना आणि स्नेहमेळावा 22 वर्षानंतर मोठ्या दिमाखदार उत्साहात संपन्न झाला.*
हिंडलगा गावातील सोमनाथ लॉन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकवलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर गुरजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना...
जमीन, जंगल, पाणी, हवा म्हणजे थोडक्यात निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची अत्यावश्यक गरज आहे. समाजामध्ये जनजागृती करून पर्यावरण विषयक अभियान राबवण्यासाठी युवा तरुण-तरुणींनी आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घ्यायला हवा. निसर्ग हा भरभरून देतो त्याचे संवर्धन करणे...
ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत 'ऑपरेशन मदत' या संघटनेने खानापूर तालुक्यातील दुर्गम शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ऑपरेशन मदतने तेथील पालकांची बैठक घेतली व त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी...