गोवर आणि सौम्या गोवर (एमआर) लसीमुळे बेळगाव जिल्ह्यात तीन बालकांचा बळी गेला आहे. या बालकांचे गेल्या 12 जानेवारी रोजी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण करण्यात आले होते.
गोवर (मिझल्स) आणि सौम्य गोवर (रूबेला) प्रतिबंधक लसीचे डोस दिल्यामुळे तीन बालकांचा मृत्यू...
हलशी (ता. खानापूर) ग्रामपंचायती समोरील लाल -पिवळा झेंडा जाळण्याबरोबरच भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवून राजद्रोहासह विविध गुन्हे दाखल करून कारागृहात डांबलेल्या तिघा युवकांचा जामीन बेळगावच्या 8 व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त मंजूर केला आहे.
गणेश कृष्णाजी पेडणेकर, सचिन...
हुतात्मा दिनाचे औचित्य साधून खानापुर तालुक्यातील हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा नागापा होसुरकर यांना मराठी बांधवांच्यावतीने साडी -चोळी आणि आर्थिक मदत देण्यात आली.
सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या बहुतांश हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची परवड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी गो शाळेचे...
जिल्ह्यात 18 -20 टक्के मुले कोरोना पॉझिटिव्ह
कोविड तपासणी झालेल्या पैकी बेळगाव जिल्ह्यात जवळपास 18 ते 20 टक्के मुले कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी आज मंगळवारी दिली.
बेळगाव जिल्ह्यात एकूण...
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते विचारवंत पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचे अग्रगण्य नेते तसेच बेळगाव, कारवार, बिदर भागाच्या सीमा प्रदेशातील मराठी जनतेचे नेते प्रा. डॉ. एन डी. पाटील यांचे आज देहावसान झाले. अन् एकाच वेळी राजकारण समाजकारण अर्थकारण प्रबोधन अंधश्रद्धानिर्मूलन...
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते, विचारवंत, पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचे अग्रगण्य नेते तसेच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी भागाच्या सीमा प्रदेशातील मराठी जनतेचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच मध्यवर्ती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण...
फक्त एन. डी. साहेब या नावातच दरारा होता. सीमाभागात फक्त एन. डी. या दोन अक्षरांचा उल्लेख झाला तरी समजतं, मराठी भाषिक सतर्क होतो व स्वाभिमानाने व ताठ मानेने कार्यास लागत होतो. कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकांना न्याय मिळवून देणारच असा...
आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीसह विधानसभा लोकसभा आदी सर्व निवडणुका यापुढे बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेतल्या जाव्यात. तसेच अलीकडेच राजद्रोहासह अन्य गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेल्या निरपराधी युवक आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करावी, अशी...
संयुक्त महाराष्ट्रासाठी सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज कोरोनाचे नियम पाळून शहरातील हुतात्मा चौक येथे गांभीर्याने पार पडला.
शहरातील हुतात्मा चौक येथे आज 17 जानेवारी सोमवारी सकाळी आयोजीत अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी मध्यवर्ती...
मागील 70 वर्षात महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या लढाऊ बाण्याने एक वेगळे स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ नेते ,तसेच सीमावासीयांचे मार्गदर्शक व आधारवड भाई एन डी पाटील यांचे निधन झाले आहे. . संपूर्ण सीमाभागात 17 जानेवारी हुतात्मा दिन पाळला जात असताना भाई...