Tuesday, February 11, 2025

/

खाद्य पदार्थातून कुत्र्यांना घातलं विष

 belgaum

अनगोळ मध्ये आठ कुत्र्यांना खाद्यपदार्थातून विष घालून मारल्याची घटना घडली आहे.अनगोळ मधील पारिजात कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.विष घातलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने निष्पाप मूक कुत्र्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे.विष घालून कुत्र्यांचा जीव घेण्याचा अधिकार कोणी दिला आहे?कुत्र्यांना विष घालून मारलेल्या घटनेचा पोलिसांनीतपास करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी प्राणीदया संघटनेने केली आहे

बेळगावात प्राणी दया संघटना आहेत अश्या संघटनांनी पुढाकार घेऊन मूक जनावरांना रक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.