बेळगाव शहर आणि परिसरात शेतकरी धोक्यात आहे ही बातमी नवीन नाही, भूसंपादनाच्या विळख्यात शेतकरी अडकू लागला आहे. त्या भूसंपादनाला विरोध करताना शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत , ही बातमी दररोज कायम असतानाच आता शेतकर्यांच्या पिकांना, त्यांच्या भाजीपाल्याला हमीभाव मिळवून...
रोटरी क्लब ऑफ बेळगाव ला रोटरी इंटरनॅशनल कडून पुरस्कार मिळाला आहे. रोटरी फाउंडेशनला 2017 18 या काळात सर्वाधिक निधी मिळवून दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. एक लाख सहा हजार चारशे डॉलर म्हणजेच 72 लाख 50 हजार रुपये क्लबने...
अज्ञातानी गोगटे सर्कल जवळील जुन्या गोगटे गार्डन जवळील झोपडपट्टीत प्रवेश करून एका वृद्ध महिलेच सिमेंट च्या टाईल्स ने डोक्यावर वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.
विराघवा श्रीराम आकाश वय 85 मूळ निवासी रा. कोंडगोटूर ता. राजमन्द्री आंध्रप्रदेश...
किल्ला येथील कॅटोंमेंट भाजी मार्केट ए पी एम सी मध्ये शिफ्ट करायला देणार नाही असा एकमुखी निर्धार भाजी मार्केट मधील व्यापारी संघटनेने घेतला आहे.या स्थलांतरास विरोध करण्यासाठी उद्या सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे...
शेतीचे यांत्रिकीकरण, तरुणाईने पशुपालन व्यवसायाकडे केलेले दुर्लक्ष, वाढते शहरीकरण, विभक्त कुटुंबाची वाढती संख्या यासह विविध कारणांनी जिल्ह्यात पशु धन घटते आहे. ही वाढती चिंता असून यासंबंधी पशु खात्याने जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जिल्ह्यात...
रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे अथणी तालुक्यातील पाणी टंचाई असलेल्या सहा गावांना नियमित पाणी पुरवठा टँकरद्वारे केला जात आहे. अथणी तालुक्यात उदभवलेली पाणी टंचाई पाहून जिल्हा प्रशासनातर्फे देखील काही गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
अथणी तालुक्यातील अनंतपूर, शिरूर,पांडेगाव ,संबरगी,अजूर आणि...
बेळगावला दुसरे महाबळेश्वर मानले जाते. मात्र बेळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्या आहेत. एकूण 90 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी अजूनही काही गावांना पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे दहा वर्षात ही समस्या अधिकच...