मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत बेळगावचा आवाज घुमला आहे.
बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रातील संपूर्ण सकल मराठा समाज सीमा वासीयांच्या पाठीशी असून सीमा प्रश्ननाची सोडवणूक झाली पाहिजे बेळगाव...
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणून दीपक दळवी यांची निवड करणं म्हणजे समितीचं विचार करण्याचं इंद्रिय बंद पडल्याचं लक्षण आहे.
मालोजी अष्टेकर,मनोहर किणेकर यांच्यासारखी अभ्यासू, धडाडीची माणसं समितीत असतांना तोंडावर ताबा नसलेल्या आणि संशयास्पद राजकीय चारित्र्य असलेल्या व्यक्तीचा विचार एन.डी.पाटलांना...
पाच कोटी रुपये मिळविण्यासाठी इंजियरिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या एका विध्यार्थीनीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्याच मैत्रिणीचे अपहरण केले पण पोलिसांनी फिल्मी स्टाईल ने कारवाई करून अपहरण करण्यात आलेल्या मुलीची सुखरूप सुटका करून प्रियकर प्रेयसीच्या मुसक्या आवळल्या .
दिव्या मलघाण अस प्रेयसी...
बेळगावातील एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीचे तीची मैत्रीण आणि मैत्रिणीच्या लव्हरने अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. अर्पिता नायक, वय २३, रा: टिळकवाडी येथील साई प्लाझा अपार्टमेंट असे तिचे नाव आहे. ती जी आय टी कॉलेजमध्ये शिकते.
सोमवारी दि १७ रोजी रात्री जेवणासाठी...