कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाने घाई गडबडीने अंमलबजावणी केली असली तरी निर्माण झालेला संघर्ष आणि तिढा अजून सुटलेला नाही. पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला पण यश आलेले नसून हा तिढा...
सामान्यांपासून उच्चभ्रू पर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीची वाटचाल आता शंभरीकडे होऊ लागली आहे. मागील दीड ते दोन महिन्यात प्रति क्विंटल दीड ते दोन हजार रुपये पर्यंत दर वाढला आहे. त्यामुळे तूरडाळ आणखी काही दिवसात आणखी...
महिपाळगड हा तसा निसर्गाने नटलेला आणि वनराईत वसलेला गड म्हणून ओळखला जातो. या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. पावसाळ्यात येथील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी शहर आणि परिसरातील निसर्गप्रेमी त्या ठिकाणी जात असतात. मात्र आता या गडाला मद्यपीची व तळीरामांची तसेच...