माळमारुती आणि श्रीनगर उद्यानात बसणार पाणी जिरवा टाक्या

0
56
belagavi-smart-city-logo
 belgaum

पाणी अडवून जिरवण्यासाठी माळमारुती आणि श्रीनगर उद्यान या दोन ठिकाणी दोन टाक्या तयार केल्या जाणार आहेत.
या कामासाठी एकूण ८ लाख ५४ हजार ८० रुपये इतका खर्च येणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरी भागात पावसाचे प्रमाण कमी होत चालल्याने हा प्रकल्प महत्वाचा असून पावसाचे अडवलेले पाणी पुन्हा वापर करता येईल.
पावसाचे पाणी जमिनीवर पडून वाहून जाण्यापेक्षा ते साठवून शुद्ध करायचे अशी ही योजना स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.