Wednesday, May 8, 2024

/

खानापूरजवळ अपघातात तीन ठार

 belgaum

कदंब बस आणि वॅनची टक्कर झाल्याने झालेल्या अपघातात तीन जण घटनास्थळीच ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे.
खानापूर जवळील अकराळी गावाजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. कदंब बस आणि वन मध्ये टक्कर झाल्याने अपघात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश शशी देसाई 26,शहानुर इस्माईल उमरखाजी 23,केशव नागराज पुटटस्वामी 25 अशी अपघातातील मयतांची नाव आहेत. हे सर्व रामनगरचे रहिवाशी असून ते व्हॅन मधून गोव्या कडे जात होते.
खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.