ज्या शिवसेनेच्या जोरावर महाराष्ट्रात आगमन केले त्या भाजपने अखेर शिवसेना संपविली. एकनाथ शिंदे यांना फोडले आणि मुख्यमंत्री केले.... आता चाळीस खोके एकदम ओके हे वाक्य महाराष्ट्रात ओठा ओठांवर आले. सीमाभागात समिती संपविण्याचा डाव एक पक्ष म्हणून भाजप आखत आहे...
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...