राजहंस गड येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख उपस्थित होते.
त्यांनी मनोगत व्यक्त करून भाषणाचा समारोप करताना जय शिवराय, जय महाराष्ट्र असा समारोप केला. व्यासपीठावरून खुर्चीकडे जात होते. पण, त्यानंतर...
साहित्य संमेलन ही उपासना म्हणून बेळगांवमध्ये जिव्हाळ्याने जोपासतात. हेच बेळगावकरांनी मराठी भाषा टाकविली, सांस्कृतीक परंपरा, लोकपरंपरा, सीमा वेगवेगळया असल्या तरी भौगोलकदृष्ट्या वेगळ्या असतात; तर भाषिक आणि भावनिक दृष्टया या एकच असते. बेळगाव हे साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि...
रविवारी सकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 फूट उंच मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला शिवाजी महाराजांचे १३वे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती, लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख आणि कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील उर्फ बंटी यांच्यासह...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधाला झुगारून काँग्रेस नेते बंटी पाटील,छ्त्रपती संभाजी राजे, आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख बेळगावात दाखल झाले आहेत.ज्या छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष महाराष्ट्र एकीकरण समिती करते त्यांचे वंशज छ्त्रपती संभाजी राजे राजहंस गडाच्या दुसऱ्यांदा होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात...
बेळगाव लाईव्ह : भ्रष्टाचार आणि लाचारीने माखलेल्या राजकीय वातावरणात सध्या संपूर्ण देशातील जनता वावरत आहे. अशातच प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून हीन पातळीवर जाणाऱ्या राजकारण्यांचेही अलीकडे पेव फुटले आहे. या राजकारणात राजकीय नेतेमंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही. याचीच प्रचिती...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाच्या राजकारणातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा जिल्हा म्हणजे बेळगाव. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याच्या तयारीत असून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून बेळगावच्या राजकारणात नेहमीच मोठी भर पडलेली पहायला मिळते.
या पार्श्वभूमीवर मराठी माणसाचा बुलंद आवाज असणारी महाराष्ट्र एकीकरण समिती...