लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. बेळगावातील हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळाव्याला परवानगी देण्यासंदर्भात प्रशासन आणि सरकारच योग्य तो निर्णय घेईल असे स्पष्टीकरण कर्नाटक विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी दिले.
सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या...
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई बंगळुरू किंवा दिल्लीत नव्हे तर गुजरात मधील अहमदाबाद विमान तळावर झाली मात्र सदर भेटीत त्यांची काय चर्चा झाली हे मात्र समोर आले नाही.
भूपेंद्र पटेल यांनी आज सोमवारी (दि.१२)...
बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे येत्या सोमवार दि. 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला उपस्थित राहण्यास आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीला पाठवून सीमावासियांचा आवाज बुलंद...
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रदेशातील मराठी माणसाच्या पाठीमागे गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ शरद पवार साहेब खंबीरपणे उभे आहेत.अगदी अलीकडेच दोन्ही राज्यात निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती पवार साहेबांच्या एका वाक्याने निवळली इतकं सामर्थ्य त्यांच्या वाणीत आहे. असे उदगार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण...
अलारवाड ब्रिजकडून हलगा गावाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर रेशनच्या तांदळाची बेकायदा तस्करी करणाऱ्या दोन वाहनांवर शनिवारी रात्री कारवाई करून अन्न व नागरी पुरवठा खाते आणि हिरे बागेवाडी पोलिसांनी दोघांना अटक करण्याबरोबरच लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदानंद लक्ष्मण पाटील (रा. कोल्हापूर)...
बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत उभारण्यात आलेल्या स्मार्ट बस स्थानकातील गाळ्यांसाठी तीन वेळा निविदा काढूनही एकही खरेदीदार न मिळाल्यामुळे आता चौथ्यांदा ऑनलाइन निविदा मागविण्याची वेळ बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डावर आली आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकासमोर असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील स्मार्ट बस...
बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने सुरू करण्यात आलेली हरेकृष्ण रथयात्रा यंदा 28, 29 व 30 जानेवारी 2023 रोजी होणार असल्याची माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी दिली.
यंदा रथयात्रेचे 25 वे म्हणजेच रौप्य...
ग्रामपंचायत पातळीवर आरोग्य अमृत अभियानाची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येत असून त्या अंतर्गत आता रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील ग्लुकोज तपासणीचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाणार आहे.
ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य खात्याने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात उत्तम...