मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बेळगावातील शेतकरी संघटनांनी आज जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्या ठिकाणी शेतकरी नेत्यांची निवेदन देण्यास आडकाठी आणणाऱ्या पोलिसांशी जोरदार शाब्दिक खडाजंगी...
सोशल मीडियावर काल गुरुवारी दिवसभर तिसऱ्या रेल्वे गेट येथील नव्या उड्डाण पुलावरील खड्डा गाजत होता. याची तात्काळ दखल घेत त्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाण पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या 24 तासात काल पहिल्याच...
खानापूर तालुक्यातील कुसमळी -जांबोटी रस्त्याची विशेष करून रेड हिल हॉटेल ओलांडल्यानंतर येणाऱ्या ब्रिज वरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी...
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट, 250 वर्षांचा अभिमानास्पद आणि समृद्ध इतिहास असलेली भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. ही रेजिमेंट बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे उद्या दि. 15 ते दि. 17 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आपला 17...
ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर परत एकदा रिंग रोडसाठी भूसंपादनाची टांगती तलवार आली आहे. राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे काल यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यात 31 गावांमधील 509.7677 हेक्टर (सुमारे 50,97,677 चौ. मी.)...
जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बेळगावला भेट देण्याचे ठरवत असाल तर सर्व हॉटेल्समध्ये नो व्हॅकन्सी बोर्ड पाहण्यासाठी तयार रहा कारण जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व उपलब्ध खोल्या आमदार आणि इतर लोकांसाठी आरक्षित केल्या आहेत. कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन बेळगावात 11 ते...
स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण करताना १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ कालावधीत बेळगावात वास्तव्य केले होते.त्या निमित्ताने रविवार दि.१६ ऑक्टोबर रोजी स्वामीजींनी वास्तव्य केलेल्या रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी सहा ते सायंकाळी...
बेळगाव शहरातील वाहतूक अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली असून वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी शहरांतर्गत विविध ठिकाणी चार उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र या चारही उड्डाणपुलाच्या संदर्भातील अनेक अडचणी सुरुवातीपासूनच समोर आल्या असून या उड्डाणपुलाच्या कामकाजावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कपिलेश्वर ओव्हर...
गावपातळीवरील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामवास्तव्य मोहीम सुरु आहे.
यासाठी१४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन आणि पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील हे बैलहोंगल, सौंदत्ती या तालुक्यात भेटीसाठी जात आहेत.
बैलहोंगल तहसीलदार कार्यालयात दुपारी १२...