आयुष्य हे आपल्याला एकदाच येतं. हे आयुष्य सर्वगुणसंपन्न कसं करता येईल ; माणसाने नवनवं जीवनात शिकत राहून परिपक्व होण्यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहेत. वेगवेगळ्या विषयांचे चौफेर ज्ञान घेण्याची लालसा प्रत्येकांच्या अंतःकरणात निर्माण व्हायला हवी. आजच्या काळात जगत असताना...
भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 80 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.
त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची...
बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची...
बॅंकेत नोकरीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदाच्या 220 जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र अससणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची...
बेळगाव शहरांमधली मंदिर पुन्हा एकदा चोरट्यांनी टार्गेट केली असून ओल्ड पी पी रोड समर्थ नगर क्रॉस येथील श्री रेणुका मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारतअडीच लाखांहुन अधिक किंमतीचे दागिने पळवले आहेत.यात देवीचा चांदीचे मुकुट किरीट सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिन्यांचा समावेश...
रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अपहरण करून लूटमार करणाऱ्या तीन जणांना बेळगाव मधून तर पाच जणांना गोव्या मधून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुबळी येथील रविकिरण नागेंद्र भट यांनी बेळगावच्या एपीएमसी पोलीस स्थानकात...
भाषिक अल्पसंख्यांक व्यक्तींना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत असे भाषिक अल्पसंख्यांक आयोग सांगतो. कर्नाटकाच्या सीमाभागात अडकलेल्या मराठी भाषिकांना हे अधिकार मिळत नाहीत याचे असंख्य पुरावे आहेत. दरम्यान याच धर्तीवर केरळ मध्ये अडकलेल्या कन्नड भाषिक अल्पसंख्यांक यांना मात्र केरळ सरकार त्यांचे...
गोकाक मतदारसंघाचा विकास न झाल्यास जागेवरच आमदारकीचा राजीनामा देऊ, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार गोकाकमधील रस्त्यांचा विकास करत नसल्याचा खोटा आरोप केला. यासाठी मी तुम्हाला आव्हान देतो. रस्ता खराब असल्याचे सिद्ध झाल्यास...
कोविड स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली आहे.या बैठकीचे ठळक मुद्दे नागरिकांना दिलासा देणारे आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत आहे आणि सक्रिय प्रकरणांची संख्या कमी होत आहे.यामुळे नाईट कर्फ्यु मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉस्पिटलायझेशनची संख्या 2...
सीएम बोम्मई, ज्यांचे आपल्या मंत्रिमंडळावर नियंत्रण नाही, त्यांनी मंत्री आणि आमदारांची चावी आपल्या हाती ठेवली नाही ,” केपीसीसीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी अशा शब्दात मुख्यमंत्री महोदय यांची खिल्ली उडवली आहे.
सीएम बोम्मई यांनी पूर्ण केलेल्या सहा महिन्यांबद्दल बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी...