खानापूरच्या आमदार ‘या’कडे लक्ष देतील का?

मुसळधार पावसामुळे सन्नहोसुर (ता. खानापूर) येथील घर कोसळलेल्या एका गरीब शेतकऱ्याला अद्यापही कोणतीच मदत न मिळाल्यामुळे त्याच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली असून संबंधित शेतकऱ्याला आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. तोपीनकट्टी (ता. खानापूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सन्नहोसुर गावातील लक्ष्मी गल्ली येथे राहणाऱ्या ज्योतिबा विष्णू गुरव या … Continue reading खानापूरच्या आमदार ‘या’कडे लक्ष देतील का?