समिती ही चळवळ आहे, मातृभाषेच्या अस्मितेसाठीचे आंदोलन आहे. समिती हा पक्ष नव्हे. पक्ष संपू शकतात,आंदोलनं कधी संपत नसतात. आंदोलने काही काळ क्षीण दिसू शकतात, आंदोलनातली नेतृत्व बदलतात, आंदोलनातील दिशा बदलतात, पण आंदोलनं इष्ट ठिकाणी पोचल्याशिवाय बंद होत नाहीत.
आंदोलनांचे जी...
असहाय्य आजारी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका वृद्ध इसमाला भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी मदतीचा हात देऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव...
दूध सागर धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनास गेलेल्या बेंगलोरच्या युवा ट्रेकर्सनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा रेल्वे अपघात टळल्याची घटना नुकतीच घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बेंगलोर येथील गौरव टी. आर., कौशिक, प्रज्वल, मनीषा, प्रितेश आणि विनोद हे सहा युवा ट्रेकर्स गेल्या सोमवारी...
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजय झाला नसून महाराष्ट्र एकीकरण समिती पराभूत झाली आहे. समितीमधील दुहीचा फायदा भाजपला झाला आहे, असे स्पष्ट मत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार...
बेळगाव शहरानजीकच्या कंग्राळी खुर्द येथील कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या (केएसआरपी) प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 171 सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबलचा दिक्षांत समारंभ आज बुधवारी मोठ्या दिमाखात पार पडला.
कंग्राळी खुर्द येथील कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या (केएसआरपी) प्रशिक्षण केंद्राच्या परेड...
औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक प्रलंबित प्रकरणांचा उद्योग क्षेत्राच्या विकासावर परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन औद्योगिक खात्यातर्फे बेळगाव येथे येत्या 11 व 12 नोव्हेंबर रोजी औद्योगिक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अखेरीस एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
औद्योगिक क्षेत्राशी...
'कोरोना काळात मध्यम वर्गीयांची आर्थिक स्थिती कोलमडल्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या नेहमीच्या रक्त, लघवी तपासणी सारख्या चाचण्या पासून दूर राहावे लागले. समाजातील गरजूंची ही गरज ओळखून अथर्व मेडिकल एड फाउंडेशन या संस्थेतर्फे दि. 13 सप्टेंबर पासून सोमवार पेठ टिळकवाडी येथे 'अथर्व...
संपूर्ण कर्नाटकात यावर्षी गणेशोत्सव फक्त पाच दिवसांचा साजरा करावा अशी सूचना कर्नाटक सरकारने केली आहे. याला बेळगाव आणि परिसरातून विरोध होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी गणेशोत्सव अकरा दिवसाचाच होईल असे आश्वासन दिले होते.
त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र...