उपमुख्यमंत्र्यांच्या गावात हरवली माणुसकी…

बेळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या अथणी शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.माणसं एकमेकांशी संशयितांप्रमाणे वागत आहेत. अफवांचे पीक तर अमाप झाले आहे. माणसं माणुसकी विसरून चालली आहेत. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणारी व संवेदनशील मनाला चटका देणारी … Continue reading उपमुख्यमंत्र्यांच्या गावात हरवली माणुसकी…