भाजी व्यापाऱ्यांचा तिढा सुटणार कधी? एपीएमसीत शंकर गौडांची एण्ट्री

किल्ल्यातील व्होलसेल भाजी मार्केट ए पी एम सी ला शिफ्ट झाल्या पासून जय किसान भाजी व्यापारी संघटना आणि प्रशासन व इतर व्यापारी यांच्यातील कलगीतुरा संपता संपेना झाला आहे.जय किसान संघटनेनं न्यु गांधीनगर जवळ बांधत असलेलं प्रस्तावित मार्केटची इमारत राज्य सरकारने स्थगिती दिल्याने व सहा महिन्यांत व्यापाऱ्यांना गाळे बांधून देण्याचे अश्वासनाची पूर्तता न झाल्याने या व्यापाऱ्यांची … Continue reading भाजी व्यापाऱ्यांचा तिढा सुटणार कधी? एपीएमसीत शंकर गौडांची एण्ट्री