किरण ठाकूर यांनी सुरू केलेल्या लोकमान्य चे काम मोठे आहे या संस्थेच्या माध्यमातून किरण ठाकूर हे एक प्रकारे देश सेवा करत असून साऱ्यांनी यांचे हात बळकट करण्याची गरज आहे अस मत केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.बेळगावातील...
सैन्य दलात निर्णय घेणाचे अधिकार अधिकाऱ्यांना देणे गरजेचे जेणे करून राजकीय हस्तक्षेप कमी करता येइल अस मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले आहे.बेळगावातील आय एम ई आर सभागृहात भारताची सुरक्षा व्यवस्था या विषयावर व्याख्यान देताना बोलत...
बेळगाव तालुक्याचा पश्चिम भागात हिरवळ आहेत तरी देखील ग्लोबल वार्मिंगचा विचार करत बेनकनहळळी येथील एका गणेश मंडळाने 'ग्रीन बेनकनहळळी'नारा दिला आहे.गोकुळ अष्टमी निमित्य ब्रह्मलिंग युवक मंडळांन गणेश मंडळ खांब रोहन कार्यक्रम करत घर तिथे झाडं हंस नारा देत गावातील...
राज्यातील सर्वात मोठी जिल्हा पंचायत असलेल्या बेळगाव जिल्हा पंचायतीस राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे अशी माहिती जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी दिली आहे.
आशा ऐहोळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना यशस्वी पणे लागू करून या कामांची योग्य...
जिल्हाधिकाऱ्यांना पहिले निवेदन चारोलियाचे....
ऑटोनगर येथील रुरल आयुर्वेदीक मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला परीक्षेस बसायला देण्यास कॉलेज प्रशासनाने टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे पैशाच्या लोभापायी कॉलेज प्रशासनाची संवेदनशीलता हरवली आहे का ? असा सवाल उपस्थित होतोय.सोमवारी पदावर रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना...
बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारी पदी एस जिया उल्ला यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी एन जयराम यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राज्याच्या धोरणाशी एकनिष्ठेने कार्य करू अशी भावना एस जिया उल्ला यांनी पदभार स्वीकार केल्यावर व्यक्त केल्या.
प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्रन राव यांच्या...