बेळगाव दि 23-के आय डी बी चे दोन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले असून ए सी बी च्या जाळ्यात अडकले आहेत. शहरातील अँटी करप्शन ब्युरो युनिट ऍक्टिव्ह झाले असून या महिन्यातील दुसरी कारवाई आहे.
के आय डी बी विभागीय अधिकारी...
ग्लोबल वार्मिंग मुळे वाढत्या उन्हात लाही लाही होत असताना आणि पक्षांना पाणी आणि जेवण घाला असे संदेश सगळीकडे दिले जात असताना त्याची अंमलबजावणी मात्र कुठेच होताना दिसत नाही . मात्र बेळगावातील एक गृहस्थ ४०० हून अधिक चिमण्यांना दररोज...
बेळगाव दि 23 -रिक्षात एक महिलेने विसरलेला २ लाखाचे दागिने आणि रोख रक्कम असा किंमती ऐवज एक रिक्षाचालकांने प्रामाणीक पणे परत केला आहे.
सुरेख हणमंत चलवादी या महिलेने बॅग विसरली होती. त्या बेळगावहून कडोलीला जात होत्या. टाटा ऐस चा चालक...
महाराष्ट्र एकीकरण समिती हा कोणताही 'पक्ष' नाही. महाराष्ट्र एकीकरण समिती नावाचा कोणताही पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नाही त्यामुळे समितीला विशिष्ट असे निवडणूक चिन्ह नाही. हि 'समिती' आहे सर्व पक्षाची, ज्यात महाराष्ट्रातील शेकाप आहे,कम्युनिस्ट आहेत. शिवसेना आणि भाजप आहे आणि...
बेळगाव दि २३- आगामी २ एप्रिल रोजी बेळगुंदी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या सह महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत . ए पी एम सी अध्यक्ष निन्गाप्पा जाधव आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण...
बेळगाव दि २३- सीमा प्रश्नाचा सुप्रीम कोर्टातील खटला सध्या निर्णायक वळणावर असताना, आणि कर्नाटकातील विधान सभा निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपल्या असताना मराठी माणसाच नेतृत्व करणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच अध्यक्ष पद रिकाम असण कितपत योग्य आहे असा प्रश्न...
बेळगाव दि २३- जीवनातील एक घटक असलेला गवळी समाज दरवर्षी दीपावलीच्या पडव्यापासून ज्याच्यावर वर्षभर जीवापाड प्रेम करतो ती त्यांची जीवनदाहिनी म्हणजे "म्हैस" पळवण्याच्या शर्यती चे आयोजन करत असतो.
यावर्षी पण या समाजाने विविध भागात याचे आयोजन केले होते, त्याच पद्धतीने...
बेळगाव दि २३- जीवे मारण्याची धमकी देत स्वताच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नरधाम बापाला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे रमेश माळी आरोपी बापच नाव आहे .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार महाविध्यालयात शिकणाऱ्या आपल्याच मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवत तिला लौंगिक अत्याचार...
बेळगाव :- ता. २३ देशाला स्वातंत्र मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याच्यातीलच शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली गेली,
ब्रिटिश अधिकारी सँडर्स चा खून केल्याचा आरोप ठेऊन या तीन शहिदाना फाशी दिली. त्या शहिदांचा...