आजच्या जातीपातीच्या,धार्मिक द्वेषाच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात शेख आडनाव मराठी माणसाच्या जीवनातून जणू हद्दपारच झालाय. धार्मिक द्वेषाच्या या सामाजिक जीवनात याच शेख आडनावाच्या माणसानं मराठी माणसाचा आत्मा जिवंत केल्याचा इतिहास आजच्या या माणुसकी संपविण्याच्या आयुष्यात धूसर होत आहे ....
शुक्रवारी युवतीने स्वतःला पेटवून घेऊन रेल्वे खाली येऊन आत्महत्त्या केल्या नंतर सलग दुसऱ्या दिवशी एका व्यक्ती च मृत्यू झालाआहे . शनिवारी दुपारी आणखी एक घडली असून सदर घटना आत्महत्या कि अपघात याचा तपास सुरू असून सदर व्यक्ती चन्नम्मा नगर...
साजिद सय्यद हे नाव बेळगावात सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रत्येकालाच माहित आहे. प्रत्येक आंदोलनात सर्वात पुढे असणारा लढाऊ माणूस ही त्यांची ओळख आहे. बेळगाव शहरात शांतता नांदो यासाठी ते कायम झटत असतात आपल्या परीने प्रयत्न करत असतात असे आहेत आमचे...